मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १०० फूट उंचावरून उडी मारली आणि खोल पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची सूचना मिळताच पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मंगळवारी मृतदेहाचे पोस्टमार्टेम करत कुटुंबियांना सुपूर्द केले. तसेच
जिल्ह्याच्या जिरवाबाडी ठाणे क्षेत्रात करम डोंगराजवळ एक दगड खोदला जात आहे. येथे पाण्याचा तलाव आहे. तौसीफ नावाचा तरूण काही मित्रांसोबत येथे आंघोळीसाठी आला होता. त्याने तब्बल १०० फूट उंचावरून खोल पाण्यात उडी मारली आणि बुडून त्याचा मृत्यू झाला.
अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी तपास केला असता हे समजले की तरूण आपल्या मित्रांसोबत रील बनवत होता. यामुळे त्याने १०० फूट उंचावरून उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…