Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

  59

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान?


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे २३.६६ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये चौथ्या टप्प्याप्रमाणेच पाचव्या टप्प्यातही पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. पश्चिम बंगाल मध्ये ३२.७० टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच १५.९३ टक्के मतदान झाले आहे.


बिहार – २१.११
जम्मू काश्मीर- २१.३७
झारखंड- २६.१८
लडाख- २७.८७
महाराष्ट्र- १५.९३
ओडिशा- २१.०७
उत्तरप्रदेश- २७.७६
पश्चिम बंगाल- ३२.७०



जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान?


महाराष्ट्रातील १३ जागांवर सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदारांनी हक्क बजावला. दिंडोरीत सर्वाधिक १९.५० टक्के मतदान झाले.
भिवंडी – १४.७९
धुळे – १७.३८
दिंडोरी – १९.५०
कल्याण – ११.४६
उत्तर मुंबई – १४.७१
उत्तर मध्य मुंबई – १५.७३
उत्तर पूर्व मुंबई – १७.०१
उत्तर पश्चिम मुंबई – १७.५३
दक्षिण मुंबई – १२.७५
दक्षिण मध्य मुंबई – १६.६९
नाशिक – १६.३०
पालघर – १८.६०
ठाणे – १४.८६


Comments
Add Comment

मनसेच्या संदीप देशपाडेंनी उडविली गुजराती भाषिकांची खिल्ली

‘कबुतरखाना’वरून गुजराती भाषिक, जैन विरुद्ध स्थानिक मराठी वादाची झालर मुंबई : मराठी अस्मितेच्या लढ्यात उतरलेली

बेस्टच्या पतपेढीची निवडणूक यंदा गाजणार

ठाकरेंच्या पॅनलला राणे, दरेकर, लाड, पावसकर यांचे आव्हान मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या

मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये यशस्वीरीत्या उभारला स्टील स्पॅन

मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून