Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

  58

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच...


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात दुपारी १ वाजेपर्यंत ३६.७३ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत मतदानात लडाख सर्वात आघाडीवर असून या ठिकाणी ५२.०२ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात मात्र मतदानाचा प्रतिसाद थंड आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २७.७८ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची राज्यनिहाय टक्केवारी -
बिहार – ३४.६२
जम्मू काश्मीर- ३४.७९
झारखंड- ४१.८९
लडाख- ५२.०२
महाराष्ट्र- २७.७८
ओडिशा- ३५.३१
उत्तरप्रदेश- ३९.५५
पश्चिम बंगाल- ४८.४१


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात २७.७८% इतके मतदान झाले. जाणून घ्या कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान झाले..


भिवंडी- २७.३४ %
धुळे- २८.७३ %
दिंडोरी- ३३.२५ %
कल्याण- २२.५२ %
उत्तर मुंबई- २६.७८ %
उत्तर मध्य मुंबई- २८.०५%
उत्तर पूर्व मुंबई- २८.८२ %
उत्तर पश्चिम मुंबई- २८.४१ %
दक्षिण मुंबई- २४.४६ %
दक्षिण मध्य मुंबई- २७.२१%
नशिक- २८.५१ %
पालघर- ३१.०६ %
ठाणे- २५.०५ %


Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस