Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

  64

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच...


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात दुपारी १ वाजेपर्यंत ३६.७३ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत मतदानात लडाख सर्वात आघाडीवर असून या ठिकाणी ५२.०२ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात मात्र मतदानाचा प्रतिसाद थंड आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २७.७८ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची राज्यनिहाय टक्केवारी -
बिहार – ३४.६२
जम्मू काश्मीर- ३४.७९
झारखंड- ४१.८९
लडाख- ५२.०२
महाराष्ट्र- २७.७८
ओडिशा- ३५.३१
उत्तरप्रदेश- ३९.५५
पश्चिम बंगाल- ४८.४१


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात २७.७८% इतके मतदान झाले. जाणून घ्या कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान झाले..


भिवंडी- २७.३४ %
धुळे- २८.७३ %
दिंडोरी- ३३.२५ %
कल्याण- २२.५२ %
उत्तर मुंबई- २६.७८ %
उत्तर मध्य मुंबई- २८.०५%
उत्तर पूर्व मुंबई- २८.८२ %
उत्तर पश्चिम मुंबई- २८.४१ %
दक्षिण मुंबई- २४.४६ %
दक्षिण मध्य मुंबई- २७.२१%
नशिक- २८.५१ %
पालघर- ३१.०६ %
ठाणे- २५.०५ %


Comments
Add Comment

मनसेच्या संदीप देशपाडेंनी उडविली गुजराती भाषिकांची खिल्ली

‘कबुतरखाना’वरून गुजराती भाषिक, जैन विरुद्ध स्थानिक मराठी वादाची झालर मुंबई : मराठी अस्मितेच्या लढ्यात उतरलेली

बेस्टच्या पतपेढीची निवडणूक यंदा गाजणार

ठाकरेंच्या पॅनलला राणे, दरेकर, लाड, पावसकर यांचे आव्हान मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या

मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये यशस्वीरीत्या उभारला स्टील स्पॅन

मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून