Health: उन्हाळ्यात पायांची जळजळ होते का? करा हे उपाय

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला बऱ्याच आजारांना तोड द्यावे लागते. एकतर उन्हामुळे शरीराची लाही होत असते. त्यातच घाम, डिहायड्रेशनचा त्रासही सतावतो. त्यातच एक म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक लोकांना पायांची जळजळ होण्याची समस्या सतावते. पायाला घाम येत असल्याने शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे हे घडते. पाणी कमी झाल्याने इलेक्ट्रोलाईट्सचीही कमतरता जाणवते. उन्हाळ्याच्या दिवसांत


यामुळे शरीरातील रक्त संचार बिघडतो. पायांची जळजळ दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय


दिवसभरात खूप पाणी प्या.


इलेक्ट्रोलाईट्सयुक्त ड्रिंकचे सेवन करा.


दररोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भरून निघते.

झोपण्याआधी पाय भिंतीवर लावून ठेवा.

यामुळे शरीरातील रक्ताचा दाब नियंत्रित होतो.
Comments
Add Comment

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या' ८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा