Health: उन्हाळ्यात पायांची जळजळ होते का? करा हे उपाय

  97

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला बऱ्याच आजारांना तोड द्यावे लागते. एकतर उन्हामुळे शरीराची लाही होत असते. त्यातच घाम, डिहायड्रेशनचा त्रासही सतावतो. त्यातच एक म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक लोकांना पायांची जळजळ होण्याची समस्या सतावते. पायाला घाम येत असल्याने शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे हे घडते. पाणी कमी झाल्याने इलेक्ट्रोलाईट्सचीही कमतरता जाणवते. उन्हाळ्याच्या दिवसांत


यामुळे शरीरातील रक्त संचार बिघडतो. पायांची जळजळ दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय


दिवसभरात खूप पाणी प्या.


इलेक्ट्रोलाईट्सयुक्त ड्रिंकचे सेवन करा.


दररोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भरून निघते.

झोपण्याआधी पाय भिंतीवर लावून ठेवा.

यामुळे शरीरातील रक्ताचा दाब नियंत्रित होतो.
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी