कुठून आली IPLची ही ट्यून? १७ वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर करतेय राज्य

  82

मुंबई: भारतात सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामाची धूम आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम २००८मध्ये खेळवण्यात आला होता. या १७ वर्षांत अनेक बदल आयपीएलमध्ये झाले. मात्र आयपीएलची ट्यून बदलली नाही. खरंतर, गेल्या १७ वर्षांत आयपीएलची ट्यून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की ही ट्यून कुठून आली. याचा इतिहास काय आहे?

जाणून घ्या आयपीएल ट्यूनचा इतिहास


खरंतर, फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे की आयपीएलची ट्यून पारंपारिक स्पॅनिश ट्यून आहे. ही ट्यून En Er Mundo या गाण्याच्या सुरूवातीला वाजते. याला म्युझिकल गिटारिस्ट Pepe El Trompetaने रिकंपोज केले. यानंतर विविध म्युझिशियन्सनी आपापल्या गाण्यांमध्ये याचा वापर केला. यात तुरही नावाच्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज आहे.

आयपीएल ट्यूनला फ्रेंच डीजे प्रोड्युसर जॉन रेवॉक्सच्या म्युझिकचा एक भाग मानला जातो. जर तुम्हाला ही स्पॅनिश ट्यून ऐकायची असेल तर तुम्हाला यूट्यूबवर Pepe El Trompeta En Er Mundo सर्च करावे लागेल. यानंतर हे गाणे सर्च स्क्रीनवर येईल. हे गाणे साडे पाच मिनिटांचे आहे.
Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये