Lost Phone Track: या ट्रिकने सहज शोधू शकता हरवलेला फोन

मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली अपूर्ण वाटते. मग ते ऑनलाईन पेमेंट असो वा सिनेमा पाहणे असो. आपली ही सर्व कामे फोनवरच असतात. मात्र समजा जर तुमचा फोन अचानक कुठे हरवला अथवा कोणीतरी चोरी केला तर? तुम्ही घाबरून जाल ना. अशातच आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे फोन तुम्ही रिकव्हर करू शकता.



Find My Device


जर तुमच्या अँड्रॉई़ड फोनवर Google ची फांईड माय डिव्हाईस ही सुविधा अथवा आयओएस डिव्हाईसवर फाईंड माय आयफोन अॅक्टिव्ह करून घ्या. यामुळे मॅपवरून तुमच्या डिव्हाईसचा शोध घेता येईल.



Last Known Location


जर तुमच्या फोनचा जीपीएस सिस्टीम ऑन आहे तर फाईंड माय डिव्हाईसच्या सुविधेचा वापर करून तुम्ही मॅपवर लास्ट लोकेशनचा शोध घेऊ शकता.



Contact your Carrier


जर तुमचा फोन चोरी झाला अथवा हरवला तर तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायरला दुसऱ्या नंबरवरून फोन करून मदत घेऊ शकता.



आपल्या आसपासच्या लोकांकडे चौकशी करा


अनेकदा असे होते की आपण कुठेही फोन ठेवून येतो अधवा लक्षात राहत नाही. अशातच आपले मित्र, नातेवाईक यांना पुन्हा फओन करून विचारा



पोलिसांकडे तक्रार करा


जर तुमचा फोन हरवला आहे आणि बरेच प्रयत्न करूनही तो मिळत नसेल तर जवळच्या पोलीस ठाणे अथवा ऑनलाईन माध्यमातून तुम्ही एफआयआर दाखल करू शकता. सोबतच आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला फोन करून सिमही लॉक करून घ्या.

Comments
Add Comment

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

मुंबईकरांवर पाणी संकटाची टांगती तलवार

मुंबई : मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलातील

मुंबई मनपातील संभाव्य घोटाळ्यांवर भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिकेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून कामे मिळवण्यासाठी घातलेला घाट आणि