Saving Plan: दररोज वाचवा केवळ २५० रूपये आणि मिळवा २४ लाख रूपये

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही रक्कम वाचवत असतो. तसेच ही रक्कम अशा जागी गुंतवतो जिथे त्याचे पैसे सुरक्षित राहतील. तसेच चांगले रिटर्नही मिळतील. यासाठी अनेक सेव्हिंग्स प्लान्स आहेत. मात्र यातच एक सरकारी स्कीम आहे जी खूप प्रसिद्ध आहे. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बद्दल. लाँग टर्म इनव्हेस्टमेंटच्या हिशेबाने हा खूप चांगला प्लान आहे. या स्कीममध्ये तुम्ही दररोज २५० रूपयांची सेव्हिंग करून तुमच्यासाठी २४ लाख रूपयांचा फंड मिळवू शकता.



७ टक्क्याहून अधिक व्याज आणि टॅक्स फायदे


पब्लिक प्रॉव्हिडट फंडमध्ये गुंतवणुकीवर शानदार व्याज ऑफर केले जाते. सोबतच याच गुंतवणुकीच्या सुरक्षेची गॅरंटी सरकार देते. PPF Interest Rate बद्दल बोलायचे झाल्यास यात गुंवतणुकीवर ७.१ टक्के व्याजदर मिळतो. सोबतच पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टॅक्सचे फायदेही मिळतात.



कसे जमाल कराल २४ लाख?


या स्कीममध्ये तुम्ही दररोज २५० रूपयांची बचत करून २४ लाख मिळवू शकता. जर तुम्ही दररोज २५० रूपये वाचवत आहात तर महिन्याचे ७५०० रूपये होतात. वर्षानुसार हा हिशेब पाहिला असता तुम्ही ९० हजार रूपये वाचवता. पीपीएफमध्ये इतका पैसा दरवर्षी १५ वर्षांपर्यंत करायचा आहे.


पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा १५ वर्षे आहे. म्हणजेच दरवर्षी ९० हजार रूपयांच्या हिशेबाने १५ वर्षात तुम्ही १३,५० हजार रूपये गुंतवता. यावर ७.१ टक्के व्याजदर पाहिले असता १०,९० ९२६ रूपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीला तुम्हाला एकूण २४,४०,९२६ रूपये मिळतील.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला