मुंबई : सध्याच्या काळात महिलांनी गुंतवणूक करणे अत्यंत म्हत्त्वाचे आहे. मग ती २० वर्षांची असो, नोकरदार असो, गृहिणी किंवा अविवाहित असो. सर्वांच्या जीवनात गुंतवणूक हा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. महिलांनी आर्थिक दृष्टीने सजग असणे फार गरजेचे आहे. भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या काळात पैसे जवळ असणे गरजेचे आहे.
आजच्या जगात महिला या कॉर्पोरेट, क्रीडा, करमणूक अशा विविध क्षेत्रांतील अडथळे दूर करताना दिसतात. तथापि एक महत्त्वाचा पैलू मागे पडतो तो म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. याच पार्श्वभूमीवर महिला कोणकोणत्या योजनांत गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करू शकतात, ते जाणून घ्या.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…