तारक मेहता फेम रोशनसिंह सोढी चार दिवसांपासून बेपत्ता!शोध सुरू

  162

मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा(tarak mehta ka ooltah chashma) फेम रोशन सिंग सोढी उर्फ गुरचरण सिंह बेपत्ता झाले आहे. २२ एप्रिलला त्यांना शेवटचे पाहिले गेले होते. त्यानंतर ते घरी आलेले नाहीत.


गुरूचरण सिंह यांच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलीस तपास करत आहे. साधारणपणे ४ दिवस आधी गुरचरणने वडिलांचा बर्थडे सेलिब्रेट केला होता.


सोशल मीडियावर त्यांचा ४ दिवस जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात गुरचरण आपल्या वडिलांसह खुश दिसत आहेत. कॅमेऱ्यामध्ये पोझ देत आहेत. वडीलही गुरचरणला आशीर्वाद देत आहेत. पोलीस अभिनेत्याचा शोध घेत आहेत. वडिलांनी सांगितले की पोलिसांनी आश्वासन दिले आहे की ते लवकरच अभिनेत्याचा शोध घेतील.


अनेक वर्षे गुरचरणने तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून अनेकजण त्यांचे चाहते झाले. मात्र एक वेळ अशी आली की जेव्हा गुरचरणने शोला अलविदा म्हटले. निर्मात्यासंग तूतू-मैमै होणे आणि क्रिएटिव्ह इश्यूज ही कारणे सांगितली जात होती.


गुरचरणने सांगितले की निर्मात्यांनी त्यांना पगार दिला नव्हता. याच कारणामुळे ते शोमधून बाहेर पडले. यानंतर गुरूचरण कोणत्याही शोमध्ये दिसले नव्हते.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल