महिला डॉक्टरांकडून उपचार घेतल्यास मृत्यूचे प्रमाण कमी, अभ्यासातून खुलासा

  41

मुंबई: नुकत्याच केलेल्या संशोधनादरम्यान असे समोर आले आहे की ज्या रुग्णांवर महिला डॉक्टरांनी उपचार केले आहे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात जाण्याची गरज कमी पडली. हा शोध एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाला.



काय म्हणते संशोधन?


टोकियो युनिर्व्हसिटी जपानच्या संशोधनकर्त्यांनी ७०००००हून अधिक मेडिकेअर रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले. यात २०१६ ते २०१९ या दरम्यान यांच्यावर उपचार करण्यात आले. यात ६५ वर्षाहून अधिक वयाचे होते आणि २०१६ ते २०१९ दरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते.


या संशोधनात सामील साधारण ४६०००० महिला आणि ३२०००० पुरुष रुग्णांमध्ये एक तृतीयांश रुग्णांवर उपचार महिला डॉक्टरांनी केले. या अध्ययनात समोर आले की महिला आणि पुरूष रुग्णांमध्ये ज्यांच्यावर महिला डॉक्टरांनी उपचार केले त्यांचा मृत्यूदर कमी होता.



महिला रुग्णांना फायदे


खासकरून महिला रुग्णांसाठी याचा जास्त फायदा झाला. महिला डॉक्टरांशी महिला रुग्ण अगदी खुलेपणाने आजाराबद्दल बोलू शकतात आणि त्यामुळे व्यवस्थित काळजी घेता येते. तसेच समस्याही नीटपणे मांडल्या जातात.


रिसर्चनुसार हे ही समोर आले आहे की जर महिला डॉक्टरांची संख्या वाढवली तर त्या आपल्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करू शकतात. यासाठी महिलांना डॉक्टर बनण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे केवळ महिला रुग्णांनाच फायदा होणार नाही तर आपल्या आरोग्य सेवेतही समानता वाढेल.

Comments
Add Comment

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी

सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब

देशात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण,७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात २७६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात