मुंबई: भारतीय किचनमध्ये हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ(jaggery). गूळ हा साखरेच्या तुलनेत आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हल्ली समाजात आरोग्याबद्दल जागरूकता आल्याने साखरेच्या ऐवजी गुळाचे सेवन वाढले आहे.
गूळ(jaggery) हे चांगल्या स्वादासोबत आरोग्याचाही खजाना यावर असतो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात.
गुळाच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. गुळाच्या सेवनाने सदी-खोकल्यासारख्या समस्येपासून आराम मिळतो.
आले अथवा गूळ याच्या काढ्याच्या सेवनाने गळ्याचा खवखवपणा दूर होतो.
गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका होते.
दररोज याच्या सेवनाने रक्ताची कमतरताही दूर होते.
सोबतच शरीरात विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास गुळाची मदत होते.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…