Ram Navami: राम नवमीसाठी पुजेचा शुभ मुहूर्त, विधी, वेळ घ्या जाणून सर्वकाही...

मुंबई: देशभरात श्रीरामाचा जन्मोत्सव १७ एप्रिल २०२४ ला साजरी करत आहे. चैत्र नवरात्रीला नवमी तिथीला राजा दशरथ यांच्या घरी चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होते. यावेळेस भगवान विष्णूने रामाचे रूपातील ७वा अवतार घेतला.


राम नवीच्या अभिजीत मुहूर्तामध्ये श्रीरामांचे पूजन केले पाहिजे. अयोध्येत यावेळेस सूर्य तिलक असणार आहे. राम नवमीच्या दिवशी आठ प्रहर उपवास करण्याची पद्धत आहे. म्हणजेच भक्तांना सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत्या व्रताचे पालन केले पाहिजे. यामुळे शुभ फल प्राप्ती होते.



राम नवमी २०२४चा पुजा मुहूर्त


भगवान रामांनी कर्क लग्न दुपारी १२ वाजता जन्म घेतला होता. अशातच श्रीराम जन्मोत्सव अभिजित मुहूर्तामध्ये शुभ असते.


राम नवमी पुजेची वेळ - सकाळी ११.०३- दुपारी १.३८ वाजेपर्यंत


चैत्र शुक्ल नवमी तिथी सुरू - १६ एप्रिल २०२४, दुपारी १.२३


चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त - १७ एप्रिल २०२४ दुपारी ३.१४

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स