Health Tips: प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास होऊ शकते नुकसान

मुंबई: बराच वेळ एका जागी बसून काम करणारे तसेच धावपळीच्या जीवनशैलीदरम्यान लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा, एक्सरसाईज अथवा वॉक करणे पसंत करतात. दरम्यान, एका जागी बराच वेळ बसून काम करणे जितके नुकसानदायक असते तितकेच जास्त प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणेही धोकादायक आहे.


प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास जास्त वजन कमी होऊ लागते. यामुळे अनेक आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात.


जास्त व्यायाम केल्यास चिडचिडेपणा, तणाव, डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत जर त्या व्यक्तीला एक्सरसाईज करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर त्या व्यक्तीची चिडचिड होते.


अधिक व्यायाम केल्यास दुखापत होण्याची भीती असते. यामुळे मसल्स तसेच पेशींनाही नुकसान पोहोचू शकते. यामुळे मांसपेशी ताणल्या जाऊ शकतात.


अनेकदा बॉडी बनवण्याच्या चक्करमध्ये काहीजण स्टेरॉईड घेतात. यामुळे शरीरात अधिक नुकसान होते. ब्लड प्रेशर तसेच हृदयाचे आजार सतावतात.


आपल्या शरीराच्या क्षमतेच्या हिशोबाने व्यायाम करावा नाहीतर स्नायूंना दुखापत होऊ शकते.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे