Health Tips: प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास होऊ शकते नुकसान

मुंबई: बराच वेळ एका जागी बसून काम करणारे तसेच धावपळीच्या जीवनशैलीदरम्यान लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा, एक्सरसाईज अथवा वॉक करणे पसंत करतात. दरम्यान, एका जागी बराच वेळ बसून काम करणे जितके नुकसानदायक असते तितकेच जास्त प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणेही धोकादायक आहे.


प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास जास्त वजन कमी होऊ लागते. यामुळे अनेक आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात.


जास्त व्यायाम केल्यास चिडचिडेपणा, तणाव, डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत जर त्या व्यक्तीला एक्सरसाईज करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर त्या व्यक्तीची चिडचिड होते.


अधिक व्यायाम केल्यास दुखापत होण्याची भीती असते. यामुळे मसल्स तसेच पेशींनाही नुकसान पोहोचू शकते. यामुळे मांसपेशी ताणल्या जाऊ शकतात.


अनेकदा बॉडी बनवण्याच्या चक्करमध्ये काहीजण स्टेरॉईड घेतात. यामुळे शरीरात अधिक नुकसान होते. ब्लड प्रेशर तसेच हृदयाचे आजार सतावतात.


आपल्या शरीराच्या क्षमतेच्या हिशोबाने व्यायाम करावा नाहीतर स्नायूंना दुखापत होऊ शकते.

Comments
Add Comment

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा या बियांचा समावेश, हृदयविकाराचा धोका राहील दूर !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकार हा एक सामान्य आणि चिंताजनक आजार बनला आहे. वयोगट कोणताही असो,