Health: ब्रेकफास्ट, लंच, डिनरची काय आहे योग्य वेळ? घ्या जाणून

मुंबई: ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे योग्य वेळेत झाले पाहिजे. तेव्हाच त्याचा संपूर्ण लाभ आपल्या शरीराला मिळतो. आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल करून तुम्ही आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता. आरोग्य तज्ञांच्या मते तुम्ही जर खाण्यापिण्याच्या सवयीत बदल कराल तर लठ्ठपणा, डायबिटीज, पोटाशी संबंधिक अनेक आजारांपासून दूर राहाल. यासाठी प्रत्येकाने दिवसातील तीन वेळा खाण्याच्या वेळेवर अधिक लक्ष दिले पाहिजे.



जेवणाची योग्य वेळ काय आहे?


तज्ञांच्या मते, सकाळचा ब्रेकफास्ट आरोग्यासाठी अतिशय गरजेचा आहे. याचा संपूर्ण फायदा उचलला पाहिजे त्यामुळे सकाळी वेळेत नाश्ता केला पाहिजे. यासाठी योग्य वेळ सकाळी ७ ते ८ इतकी आहे. सकाळी १० नंतर ब्रेकफास्ट करू नये. सकाळी उठल्यावर अर्ध्या तासाच्या आत काही ना काही खाल्लेच पाहिजे.



लंचची योग्य वेळ


दुपारी खाण्याचीही एक वेळ असते. या वेळेनंतर जर लंच केला तर शारिरीक समस्या वाढतात. लंचची योग्य वेळ दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत आहे. यात ब्रेकफास्ट आणि लंच यांच्यात चांगली गॅप मिळते. संध्याकाळई ४ नंतर कधीही जेऊ नये. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.



रात्रीचे जेवण कधी घ्यावे?


जर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर रात्रीचे जेवळ संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत केले पाहिजे. रात्री ९ नंतर जेऊ नये. झोपण्याच्या ३ तास आधी खाल्ले पाहिजे.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात