Congress Candidate: राज्यात लोकसभेसाठी काँग्रेसकडून आणखी दोन उमेदवार रिंगणात

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेसने(congress) दोन आणखी जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. धुळे मतदारसंघातून शोभा दिनेश आणि जालना मतदारसंघातून कल्याण काळे यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्रासाठी काँग्रेसची ही चौथी यादी आहे. कल्याण काळे यांची लढत भाजपच्या राव साहेब दानवे यांच्याविरुद्ध होणार आहे. तर शोभा यांच्यासमोर भाजपच्या सुभाष भामरे यांचे आव्हान आहे. मुंबईचया जागांवर आतापर्यंत कांग्रेस उमेदवारांची घोषणा केलेली नाही.



काँग्रेसने १७ पैकी १५ जागांवर उतरवले उमेदवार


महाराष्ट्रात जागा वाटपांतर्गत काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. याआधीच्या पहिल्या तीन यादीत काँग्रेसने आपल्या खात्यातील १५ जागांवर उमेदवार उतरवले होते. चौथ्या यादीत आणखी दोन नावांसह एकूण १५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. काँग्रेस दोन आणखी जागांवर उमेदवार देणार आहे.



या जागांवर निवडणूक लढवणार काँग्रेस


जागा वाटपात काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि रामटेक या जागा मिळाल्या आहेत.



या जागांवर लढत आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष


महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष सर्वाधिक २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. उद्धव ठोकरे यांनी आपल्या खात्यातील सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणार, हातकणंगले, औरंगाबाद, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर पूर्व हे मतदारसंघ मिळाले आहेत.

Comments
Add Comment

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत ठाणे : देशातील

महाराष्ट्रात भारनियमन इतिहासजमा होणार - 'मॅजेस्टिक' योजनेला मंजुरी

 जागतिक बँकेच्या सहकार्याने वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण करणार मुंबई : राज्यातील उद्योगांना आणि सर्वसामान्य