Morning Foods: सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी खाण्यासाठी बेस्ट आहेत हे पदार्थ

मुंबई: जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही रिकाम्या पोटी योग्य पदार्थांचे सेवन केले तर यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात केवळ उत्साहवर्धकच होणार नाही तर पचनसंस्थेतही सुधारणा होईल. जाणून घ्या कोणते पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाणे असते बेस्ट...



रात्रभर भिजवलेले बदाम


बदामामध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन आणि मोठ्या प्रमाणात फायबर असतात. ते रात्रभर भिजवल्याने हे एन्झाईम रिलीज करण्यास मदत करतात तसेच पाचन आणि पोषकतत्वांचे शोषण करतात.



ग्रीक योगर्ट


ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात जे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. अधिक चवीसाठी तुम्ही यात फळे अथवा मध घालू शकता.



चिया सीड्स


चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. पाण्यात भिजवल्याने हे जेलप्रमाणे होतात.



पपई


पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे पचनासाठी मदत करते. तसेच अपचनाचा त्रास दूर करते. रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास पाचनक्षमता सुधारते.



पालक


पालकामध्ये आर्यन, व्हिटामिन आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. रिकाम्या पोटी यांचे सेवन केल्याने याचे फायदे दुपटीने वाढतात.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि