Morning Foods: सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी खाण्यासाठी बेस्ट आहेत हे पदार्थ

  69

मुंबई: जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही रिकाम्या पोटी योग्य पदार्थांचे सेवन केले तर यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात केवळ उत्साहवर्धकच होणार नाही तर पचनसंस्थेतही सुधारणा होईल. जाणून घ्या कोणते पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाणे असते बेस्ट...



रात्रभर भिजवलेले बदाम


बदामामध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन आणि मोठ्या प्रमाणात फायबर असतात. ते रात्रभर भिजवल्याने हे एन्झाईम रिलीज करण्यास मदत करतात तसेच पाचन आणि पोषकतत्वांचे शोषण करतात.



ग्रीक योगर्ट


ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात जे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. अधिक चवीसाठी तुम्ही यात फळे अथवा मध घालू शकता.



चिया सीड्स


चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. पाण्यात भिजवल्याने हे जेलप्रमाणे होतात.



पपई


पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे पचनासाठी मदत करते. तसेच अपचनाचा त्रास दूर करते. रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास पाचनक्षमता सुधारते.



पालक


पालकामध्ये आर्यन, व्हिटामिन आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. रिकाम्या पोटी यांचे सेवन केल्याने याचे फायदे दुपटीने वाढतात.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक