वर्षभर करावा लागणार नाही रिचार्ज, हा आहे JIOचा स्वस्त प्लान

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान आहेत. विविध रूपयांच्या किंमतीत हा प्लान येतो. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत.



वर्षभर चालणार रिचार्ज


या एका प्लाननंतर युजर्सला पूर्ण वर्षांसाठी रिचार्जमधून सुट्टी मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १५५९ रूपये आहे. याची ११ महिन्यांहून अधिक व्हॅलिडिटी असते.


जिओचा हा रिचार्ज प्लान १५५९ रूपये आहे. ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.हा जिओची सगळ्यात स्वस्त वार्षिक प्लान आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉल सामील आहेत.



किती मिळणार डेटा


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला केवळ २४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. दरम्यान हा प्लान त्या लोकांसाठी ज्यांना इंटरनेटची जास्त गरज नसते.



मिळणार इतके एसएमएस


जिओच्या या व्हॅल्यू प्लानमध्ये युजर्सला ३६०० एसएमएस वापरायला मिळतील. यामुळे डेटा संपल्यावर कम्युनिकेशनसाठी वापरता येतील.


जिओच्या या रिचार्जमध्ये काही कॉम्प्लिमेंटरी अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे.


जिओच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये आणखीही रिचार्ज प्लान आहेत जे ८४ दिवस आणि २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतात. याची किंमत अनुक्रमे ३९५ रूपये आणि १५५ रूपये आहे.



मिळणार हे फायदे


या प्लानमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे मिळतात. दरम्यान या प्लानमध्ये युजर्सला कमी इंटरनेट डेटा मिळतो.

Comments
Add Comment

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या