चुकीच्या दिशेने आरसा लावलाय? लगेचच बदला जागा

  65

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला घरामध्ये आरसा लावताना दिशेबाबत खूप लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरात आरसा अथवा दर्पण लावला असेल तर तो योग्य दिशेला लावणे गरजेचे असते.


खरंतर, घरात चुकीच्या दिशेला लावलेला आरसा तुमच्यासाठी समस्येचे कारण बनू शकतो. वास्तुशास्त्रानुसार आरसा कधीही पश्चिम अथवा दक्षिण दिशेच्या भितींवर लावू नये.


वास्तुशास्त्रानुसार जर या दिशेला आरसा असेल तर घरात वाद निर्माण होऊ शकतात.


या दोन्ही दिशांना लागलेला आरसा घरात नकारात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच यामुळे आर्थिक तंगीही निर्माण होते.


वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आरसा पूर्व अथवा उत्तर दिशेला असला पाहिजे.


वास्तुनुसार जर घरात पूर्व अवा उत्तर दिशेला आरसा लावला असेल तर त्या घरात सकारात्मकता राहील. कायम आनंद नांदत राहील.


घरात कधीही तुटलेला आरसा ठेवू नये. आरसा तुटल्यास तो लगेचच फेकून द्यावा. नाहीतर यामुळे निगेटव्ह एनर्जी वाढेल.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी