लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील परिसरात पोलिसांचे रुट मार्च

पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी पनवेल शहर ते करंजाडे पोलीस चौकी असा रुट मार्च काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दर्शन त्यांनी यावेळी घडविले.


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली १ आरपीएफ कंपनीचे एक अधिकारी, ३२ अंमलदार यांच्च्यासह पोलीस ठाणे कडील २ पोनि, ६ सपोनि/पोउपनि व ४२ अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणे म्हणजेच पनवेल मनपा येथून सुरू मुसलमान मोहल्ला, मिरची गल्ली नाका, टपाल नाका, उरण नाका, मच्छी मार्केट, वडघर, करंजाडे से. १, २, ३, ४ आणि सेक्टर ५ करंजाडे चौकी येथे समाप्त करण्यात आली. या रुट मार्चमध्ये ६ वाहनांसह पायी भेटी देवून त्यांना परीसर व परीस्थितीची माहिती देण्यात आली.



Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता