Salt: शरीरातील मीठाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो हा आजार

  79

मुंबई: मीठ खाल्ल्याने शरीराला सोडियम मिळते. जर शरीरात सोडियमची कमतरता असेल तर अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते. शरीरात मीठाचे प्रमाण योग्य आहे की नाही? यासाठी टेस्टही असतात.

सोडियमची कमतरता असल्यास ही टेस्ट


सोडियम शरीराचे तापमान योग्य करण्यासोतच जेवण पचवण्याचेही काम करते. जर तुम्हाला तुमचे आरोग्य हेल्दी ठेवायचे असेल तर शरीरात सोडियमची पातळी व्यवस्थित असायला हवी. कारण याच्या कमतरतेमुळे अनेक आजार शरीरात प्रवेश करू शकतात.

शरीरात सोडियमचे प्रमाण योग्य आहे की नाही यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतात. रक्ताच्या तपासणीने सहज समजते की शरीरात सोडियमचे प्रमाण किती आहे.

सीरम सोडियम टेस्ट


ही एक प्रकारची रक्त तपासणी आहे ज्याच्या मदतीने सोडियमची पातळी तपासता येते. शरीरात कोणता आजार आहे हे या तपासणीवरून समजते.

टॉयलेटमध्ये सोडियम टेस्ट


यात शौचाची तपासणी केली जाते की रक्तामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे.

प्रोसीजर टेस्ट


जेव्हा डॉक्टरांना वाटते की किडनीशी संबंधित आजार अथवा इन्फेक्शन आहे तेव्हा ही टेस्ट केली जाते. यामुळे आजाराचा तपास करता येतो.
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी