जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, २७१ अब्जाधीशांसह, एका नवीन जागतिक यादीनुसार, ज्यात म्हटले आहे की मुंबई आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून उदयास आली आहे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीत प्रमुख स्थानावर आहेत.
त्यात असे आढळून आले की आज जगात ३,२७९ अब्जाधीश आहेत, त्यापैकी १६७ जण मागील वर्षी जोडले गेले, ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२४ नुसार चीनमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत (७१४), त्यानंतर युनायटेड स्टेट्स (८००) आणि भारत. तथापि, मागील वर्षाच्या तुलनेत अमेरिका आणि भारताने अनुक्रमे १०९ आणि ८४ अब्जाधीश जोडले आहेत, तर चीनची संख्या १५५ ने कमी झाली आहे.
“भारताचे हे वर्ष खूप मजबूत आहे, ह्यावर्षी जवळपास १०० अब्जाधीशांची भर पडली आहे. अर्थव्यवस्थेवरील विश्वास विक्रमी पातळीवर वाढला. मुंबईने बीजिंगला मागे टाकत आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनण्याचा बहुमान पटकावला आहे. हुरुन यादीच्या इतिहासात प्रथमच आणि जागतिक स्तरावर भारतातील ३ शहरे अग्रस्थानी आहेत” अहवालात म्हटले आहे. भारताची राष्ट्रीय राजधानी, नवी दिल्लीने देखील प्रथमच अब्जाधीशांसाठी पहिल्या १० शहरांच्या यादीत स्थान पटकावले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…