कोल्ड्रिंक सोडा, उन्हाळ्यात प्या भरपूर ताक, पचनासहित या समस्यांमध्ये फायदेशीर

मुंबई: बदलत्या वातावरणासोबत तापमानातही वाढ होत आहे. यामुळे लोकांच्या डाएटमध्येही बदल होतो. लोक आपल्या आरोग्य चांगले राह्यासाठी विविध प्रकारच्या पेय पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करतात. सोबतच फळांचेही सेवन करतात. यामुळे तापमानाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पडता कामा नये आणि आरोग्य चांगले राहावे.


उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी कोल्ड्रिंक पितात. मात्र ते पिण्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्यासही त्रास होणार नाही. यामुळे शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.


ताकामध्ये अनेक पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, प्रोटीन,व्हिटामिन, ए, बी,सी, ई के सह अँटीऑक्सिडंटही असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता. जर तुम्हाला अॅसिडिटी, पोटात जळजळ असा त्रास आहे तर तुम्ही ताकाचे सेवन करा.


ताक पिताना नेहमी त्यात काळे मीठ अथवा सैंधवचा वापर करावा. यामुळे ताक पचण्यास सहज होते.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी