मुंबई: बदलत्या वातावरणासोबत तापमानातही वाढ होत आहे. यामुळे लोकांच्या डाएटमध्येही बदल होतो. लोक आपल्या आरोग्य चांगले राह्यासाठी विविध प्रकारच्या पेय पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करतात. सोबतच फळांचेही सेवन करतात. यामुळे तापमानाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पडता कामा नये आणि आरोग्य चांगले राहावे.
उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी कोल्ड्रिंक पितात. मात्र ते पिण्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्यासही त्रास होणार नाही. यामुळे शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
ताकामध्ये अनेक पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, प्रोटीन,व्हिटामिन, ए, बी,सी, ई के सह अँटीऑक्सिडंटही असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता. जर तुम्हाला अॅसिडिटी, पोटात जळजळ असा त्रास आहे तर तुम्ही ताकाचे सेवन करा.
ताक पिताना नेहमी त्यात काळे मीठ अथवा सैंधवचा वापर करावा. यामुळे ताक पचण्यास सहज होते.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…