RR vs LSG: राजस्थानने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास, १७व्या हंगामात विजयी सलामी

जयपूर: ऱाजस्थान रॉयल्स(rajasthan royals) आणि लखनऊ सुपर जायंट्स(lucknow super giants) यांच्यात आयपीएल २०२४चा चौथा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने लखनऊला २० धावांनी हरवले. राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा खेळताना २० ओव्हरमध्ये १९३ धावा केल्या.


त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या संघाने सुरूवातीला जास्त विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे त्यांना १७३ धावाच करता आल्या. सामन्यात संजू सॅमसनने ५२ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.


रियान पराग या सामन्याचा हिरो ठरला. त्याने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. केएल राहुल आणि निकोलस पूरनची ८५ धावांच्या भागीदारीने सामन्यात रोमांच आणली. केएल राहुलने ४४ बॉलमध्ये ५८ धावा केल्या तर निकोलस पूरनने ४१ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. पूरन शेवटपर्यंत क्रीझवर टिकून होता मात्र आवेश खानच्या धारदार गोलंदाजीने राजस्थानचा विजय निश्चित केला. या सामन्यात राजस्थानने लखनऊला २० धावांनी हरवले.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या