Health Tips:उन्हाळ्यात खूप अंडी खाल्ल्याने होऊ शकते नुकसान, पाहा किती खावीत दिवसाला अंडी

मुंबई: अनेक जण उन्हाळा सुरू झाला की अंडी खाणे बंद करतात. त्यांना वाटते गरमीमुळे अंडी खाल्ल्याने शरीरात नुकसान होऊ शकते. मात्र सवाल असा आहे की हे करणे योग्य आहे का?


उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते खाण्याचे प्रमाण. योग्य प्रमाणात अंडी खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.


अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते जे आरोग्यासाठी चांगले असते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराच्या हिशेबाने एक अथवा दोन अंडी खाऊ शकता.


अंड्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याने लाल रक्त पेशींची निर्मिती होते. सोबतच यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. सोबतच धोकादायक आजारांचा धोका कमी होतो.


अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत होण्यास मदत करतात. अंड्यांमध्ये ल्युटिन आणि जॅक्सेंथिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. यामुळो डोळ्याच्या रेटिनामध्ये जमलेली घाण दूर होते आणि मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

Comments
Add Comment

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे