Health Tips:उन्हाळ्यात खूप अंडी खाल्ल्याने होऊ शकते नुकसान, पाहा किती खावीत दिवसाला अंडी

मुंबई: अनेक जण उन्हाळा सुरू झाला की अंडी खाणे बंद करतात. त्यांना वाटते गरमीमुळे अंडी खाल्ल्याने शरीरात नुकसान होऊ शकते. मात्र सवाल असा आहे की हे करणे योग्य आहे का?


उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते खाण्याचे प्रमाण. योग्य प्रमाणात अंडी खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.


अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते जे आरोग्यासाठी चांगले असते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराच्या हिशेबाने एक अथवा दोन अंडी खाऊ शकता.


अंड्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याने लाल रक्त पेशींची निर्मिती होते. सोबतच यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. सोबतच धोकादायक आजारांचा धोका कमी होतो.


अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत होण्यास मदत करतात. अंड्यांमध्ये ल्युटिन आणि जॅक्सेंथिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. यामुळो डोळ्याच्या रेटिनामध्ये जमलेली घाण दूर होते आणि मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात