Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या कस्टडीमधून चालवत आहेत सरकार

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगातूनच सरकार चालवत आहेत. त्यांनी रविवारी सकाळी तुरूंगातून पहिला आदेश जारी केला. त्यांचा हा आदेश दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हा आदेश अटकेच्या तीन दिवसांनी जारी केला आहे. तर त्यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे विरोध प्रदर्शन दिल्लीसह विविध शहरांमध्ये सुरू आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक नोटच्या माध्यमातून जल मंत्र्यांना आपले आदेश जारी केले. दिल्ली सरकारमध्ये जल मंत्री आतिशी रविवारी त्यांच्यासोबत एक प्रेस कॉन्फरन्स करू शकते.



जामीनाचे हकदार


दुसरीकडे दिल्ली हायकोर्टाने ईडीच्या अटकेविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तत्काळ सुनावणीवर नकार दिला. न्यायालय त्यांच्या याचिकेवर २७ मार्च २०२४ला सुनावणी करेल. आपल्या या याचिकेत त्यांनी ईडीकडून स्वत:ला केलेली अटक आणि ट्रायल कोर्टाचे आदेश चुकीचे असल्याचे म्हटले आहे.



सीएम जेलमधून चालवणार सरकार


आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल अंमलबजावणी संचलनालयाने २१ मार्च तथाकथित दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. ईडीने सीएमला अटक केल्यानंर दुसऱ्याच दिवशी राऊज एव्हेन्यू कोर्टात सादर केले. न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत पाठवले होते.





Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च