JIO ने लाँच केली धन-धना-धन ऑफर, या युजर्सला मिळेल बरंच काही

  1136

मुंबई: जिओने धन-धना-धन ऑफरची घोषणा केली आहे. दरम्यान, कंपनीने या ऑफरची घोषणा AirFiber युजर्ससाठी केली आहे.



काय आहेत फायदे?


जिओ AirFiber Dhan Dhana Dhan ऑफर केवळ नव्या ग्राहकांसाठी आहे. या ऑफरमध्ये युजर्सला तीन पटीने अधिक स्पीड मिळणार आहे.


दरम्यान, याचे फायदे सर्व प्लान्सवर मिळणार नाही. कंपनीने निवडक प्लान्सवर दोन महिन्यांसाठी तीन पटीने अधिक इंटरनेट स्पीड ऑफर केली आहे.


ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि याचा फायदा Jio AirFiber Plusसोबत मिळेल. यात ग्राहकाने ३०एमबीपीएसचा प्लान खरेदी केली तर त्याला १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल.


जिओचा हा फायदा दोन महिन्यांसाठी मिळेल. कंपनीच्या ३० एमबीपीएसच्या प्लानची सुरूवात ५९९ रूपयांपासून होते. तर १०० एमबीपीएसचा प्लान ८९९ रूपयांचा आहे.


या ऑफरच्या मदतीने युजर्स ६०० रूपयांची बचत करू शकतात. जे ग्राहक १०० एमबीपीएसचा प्लान खरेदी करतील त्यांना ३०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल.


जिओची ही ऑफर ५९९, ११९९ आणि १४९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानसोबत मिळत आहे. हे प्लान्स अनुक्रमे ३० एमबीपीएस, १०० एमबीपीएस आणि ३०० एमबीपीएसचा स्पीड ऑफर करतात.


कंपनीच्या या रिचार्ज प्लानसोबत ऑन डिमांड टीव्ही चॅनेल्स, अनेक OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस तसेच इतर अनेक फायदे मिळत आहेत.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात