महायुतीत सामील होणार मनसे? राज ठाकरे दिल्लीत

नवी दिल्ली: राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MNS) लोकसभा निवडणुकीच्या(Loksabha Election 2024) आधी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सामील होऊ शकते. असे म्हटले जात आहे की दोन्ही पक्षांदरम्यान गठबंधनावर चर्चा सुरू आहे. सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबईवरून दिल्लीत पोहोचले. अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत की मनसे आगामी लोकसभा निवडणुकीसाठा सत्तारूढ असलेल्या पक्षाकडून एक अथवा दोन जागेची मागणी करत आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेची नजर महाराष्ट्रातील दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभेवर आहे. यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशभाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही दिल्लीत आहेत. भाजप तसेच मनसे हे दोनही पक्ष हिंदुत्वाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. त्यामुळेत ते एकत्र येण्यासाठी इच्छुक आहे.


याआधी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेने एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता. मात्र राज्यात अनेक ठिकाणी भाजपविरोधात प्रचार केला होता.


काही दिवसांपूर्वी मनसेची महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुंबईचे भाजप प्रमुख आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवाजी पार्क येथील घरात भेट घेतली होती. याआधी फेब्रुवारी महिन्यादरम्यान, मनसे नेत्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरकारी निवासस्थानी जात भेट घेतली होती.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा