फक्त १५ महिन्यांच्या FD वर मिळत आहे ८.५० टक्क्यांपर्यंत व्याज, या बँकेने केली घोषणा

  823

मुंबई: जेव्हाही सेव्हिंगची गोष्ट येते तेव्हा फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीचे नाव समोर येते. फिक्स डिपॉझिटमध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित असते. सोबतच तुम्हाला गॅरंटेड रिटर्न्स मिळतात. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची आहे तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. खरंतर, नुकत्याच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने फिक्स डिपॉझिटच्या दरात बदल केले आहेत.


व्याजदरात संशोधनानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांसाठी ३.७५ टक्क्यांपासून ते ८.५० टक्क्यांपर्यंत व्याजदर गेते. १५ महिन्यांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याजदर ८.५० टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी तितक्याच कालावधीसाठी सर्वाधिक व्याजदर ९ टक्के आहेत. नवे दर ७ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.



व्याज दर भरण्याचे नवे पर्याय


एक कोटीपेक्षा जास्त आणि २ कोटीपेक्षा कमी जमा केळ प्लॅटिना एफडीद्वारे दिली जाणारी ०.२० टक्के अतिरिक्त व्याजदरासाठी पात्र होतील. उज्जीवन एसएफबीसाठी उपलब्ध व्याज भरणा पर्याय मासिक, त्रैमासिक आणि मॅच्युरिटीवर आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.