किती दिवसांपर्यंत खाऊ शकता कापलेले कलिंगड? करू नका ही चूक

मुंबई: उन्हाळा येताच बाजारात कलिंगड(waterlmelon) दिसण्यास सुरूवात होते. कलिंगडाची वाट सगळेच पाहत असतात. उन्हाळ्यामध्ये रसदार कलिंगड खायला साऱ्यांनाच आवडते. कलिंगड हे असे फळ आहे जे प्रत्येकाला आवडते. यातील अनेक पोषकतत्वे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.



जाणून घ्या याचे फायदे


कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात यामुळे वजन कमी करण्यास कलिंगड महत्त्वाची भूमिका निभावते. यामुळे कलिंगडामध्ये ब्लड प्रेशर, हाडे, दातांचा त्रास, डोळ्यांचा त्रास, पेशींचे पुनर्निमाण तसेच कॅन्सरसारख्या आजारांविरोधात लढण्याचे गुण आहेत. यातील पोषकतत्वे शरीराला सुधारण्यास मदत करतात.



कापलेले कलिंगड चांगले की नाही?


कलिंगड हे खाण्यासाठी चविष्ट लागतेच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे आहेत. मात्र अनेकदा लोक कापलेले कलिंगड अर्धे कापून ठेवतात आणि काही दिवसांनी खातात. तुम्हाला माहीत आहे का कापलेले टरबूज खाणे किती दिवसांपर्यंत योग्य असते? कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण मोठे असते त्यामुळे तारीख सांगणे थोडे कठीण असते मात्र कलिंगड कापल्यास ते लगेचच खाल्ले पाहिजे. जर एकावेळेस कलिंगड खाल्ले नाही तर याला थंड जागेवर ठेवावे. यामुळे ते चांगले राहते. मात्र यानंतर त्याचा स्वाद आणि गुणवत्ता राहत नाही.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात