किती दिवसांपर्यंत खाऊ शकता कापलेले कलिंगड? करू नका ही चूक

मुंबई: उन्हाळा येताच बाजारात कलिंगड(waterlmelon) दिसण्यास सुरूवात होते. कलिंगडाची वाट सगळेच पाहत असतात. उन्हाळ्यामध्ये रसदार कलिंगड खायला साऱ्यांनाच आवडते. कलिंगड हे असे फळ आहे जे प्रत्येकाला आवडते. यातील अनेक पोषकतत्वे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.



जाणून घ्या याचे फायदे


कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात यामुळे वजन कमी करण्यास कलिंगड महत्त्वाची भूमिका निभावते. यामुळे कलिंगडामध्ये ब्लड प्रेशर, हाडे, दातांचा त्रास, डोळ्यांचा त्रास, पेशींचे पुनर्निमाण तसेच कॅन्सरसारख्या आजारांविरोधात लढण्याचे गुण आहेत. यातील पोषकतत्वे शरीराला सुधारण्यास मदत करतात.



कापलेले कलिंगड चांगले की नाही?


कलिंगड हे खाण्यासाठी चविष्ट लागतेच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे आहेत. मात्र अनेकदा लोक कापलेले कलिंगड अर्धे कापून ठेवतात आणि काही दिवसांनी खातात. तुम्हाला माहीत आहे का कापलेले टरबूज खाणे किती दिवसांपर्यंत योग्य असते? कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण मोठे असते त्यामुळे तारीख सांगणे थोडे कठीण असते मात्र कलिंगड कापल्यास ते लगेचच खाल्ले पाहिजे. जर एकावेळेस कलिंगड खाल्ले नाही तर याला थंड जागेवर ठेवावे. यामुळे ते चांगले राहते. मात्र यानंतर त्याचा स्वाद आणि गुणवत्ता राहत नाही.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण