उन्हाळ्यात दही खाण्याची ही आहे योग्य पद्धत, नाही होणार आरोग्याचे नुकसान

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड ठेवण्यासाठी दहीपेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. ताक अथवा गोड लस्सी या कोणत्याही रूपात तुम्ही दही खाऊ शकता. मात्र काही लोकांना उन्हाळ्याच्या दिवसांत दही खाल्ल्याने त्रास होतो. जसे मुरूमे, अॅलर्जी, पाचनसंबंधी समस्या, शरीरामध्ये उष्णता वाढणे इत्यादी.


उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी फायदेशीर असते मात्र अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे नुकसान होते. दह्याची प्रकृती उष्ण असते. त्यामुळे जेव्हा उन्हाळ्यात काहीजण दही खातात तेव्हा शरीरातील उष्णता वाढते. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्यासारख्या समस्या येतात.



उन्हाळ्यात दही खाण्याची योग्य पद्धत


लस्सी अथवा ताक तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत पिऊ शकता. कारण रिसर्चनुसार जेव्हा आपण दह्यामध्ये पाणी मिसळतो तेव्हा त्याची प्रकृती बॅलन्स होते. यामुळे दह्यातील उष्णता कमी होते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही उन्हाळ्यात दही खात असाल तर त्यात पाणी मिसळून चांगले फेटून खा. यामुळे शरीराला थंडावा मिळेल. तसेच आरोग्यासही अनेक फायदे होतील.


डिस्क्लेमर - वरील लेखात दिलेली माहिती ही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारचा सल्ला अंमलात आणण्याआधी संबधित तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे