पोषकतत्वांचे भंडार आहे हे फळे, याचे सेवन तुम्ही केलेच पाहिजे

  185

मुंबई: आपल्याकडे अशी काही फळे असतात जी हंगामी असतात. म्हणजे त्या हंगामात ती खावीत. याच फळांपैकी एक म्हणजे द्राक्षे. खायला गोड, रसभरीत अशी द्राक्षे थंडीच्या दिवसांत येतात.

द्राक्षे प्रत्येकाला आवडतात. रसदार, गोड असे हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडते.

द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. याच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून बचाव करता येतो.

यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. द्राक्षांमुळे डोळ्यांना फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचता येते.

अस्थमाचा धोका कमी करण्याचे काम द्राक्षे करतात.

याच्या सेवनाने फुफ्फुसातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.

द्राक्षांच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी