कुलदीपने रचला इतिहास, १०० वर्षात कोणीच नाही केली ही कामगिरी

मुंबई: भारतीय संघ(team india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. स्पिनर कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या तर रवीचंद्रन अश्विनने ४ विकेट घेतल्या.


यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ विकेट गमावताना १३५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल नाबाद आहेत. कुलदीपने ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाक सर्वात कमी बॉलमध्ये १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.


याशिवाय कुलदीप कसोटी इतिहासात सर्वाधिक कमी १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. कुलदीपने याबाबतीत अक्षर पटेलचा रेकॉर्ड तोडला आहे. सोबतच सगळ्यात वेगवान ५० विकेट घेण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे सहावा भारतीय बनला आहे.


५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कुलदीप यादवचा स्ट्राईक रेट ३६.८ जगात दुसरा बेस्ट आहे. याबाबतीत पहिल्या स्थानावर इंग्लंडचा जॉर्ज लोहमॅन(३४.१) आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला