Facebook, Instagram सह जगातील मोठ्या वेबसाईट्स डाऊन, तासाभरानंतर सर्व्हिस सुरू

मुंबई: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम मंगळवारी रात्री अचानक डाऊन झाले आहेत. युजर्सचे सोशल मीडिया अकाऊंट्स अचानक लॉगआऊट होऊ लागले. दरम्यान, हे डाऊन होण्यामागचे कारण समोर आलेले नाही.मात्र तासाभरानंतर हे सर्व सुरू झाले आहेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने अनेक युजर्स हैराण झालेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही #facebookdown ट्रेंड करू लागले. यावर युजर्स आपल्या तक्रारींसह मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

 



काही युजर्सनी सांगितले की इन्स्टाग्राम आणि फेसबुक लोड होण्यामध्ये त्रास होत आहे. तर इन्स्टाग्राम युजर्स डाऊन झाल्यानंतरही जुन्या स्टोरीज पाहू शकत आहेत. तर फेसबुक अकाऊंट्स लॉगआऊठ झाले आहेत. फेसबुक डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस येत आहे.

 



हे काही पहिल्यांदाच झालेले नाही की मेटा कंपनीने स्वामित्व असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेत. फेसबुकवर लोकांना अधिक समस्या येत आहेत. पहिल्यांदा फेसबुक सुरू केल्यावर लॉग इन नाही झाल्याने युजर्सला आपला फोन स्विच ऑफ-ऑन करावा लागला.
Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान