Facebook, Instagram सह जगातील मोठ्या वेबसाईट्स डाऊन, तासाभरानंतर सर्व्हिस सुरू

मुंबई: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम मंगळवारी रात्री अचानक डाऊन झाले आहेत. युजर्सचे सोशल मीडिया अकाऊंट्स अचानक लॉगआऊट होऊ लागले. दरम्यान, हे डाऊन होण्यामागचे कारण समोर आलेले नाही.मात्र तासाभरानंतर हे सर्व सुरू झाले आहेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने अनेक युजर्स हैराण झालेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही #facebookdown ट्रेंड करू लागले. यावर युजर्स आपल्या तक्रारींसह मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

 



काही युजर्सनी सांगितले की इन्स्टाग्राम आणि फेसबुक लोड होण्यामध्ये त्रास होत आहे. तर इन्स्टाग्राम युजर्स डाऊन झाल्यानंतरही जुन्या स्टोरीज पाहू शकत आहेत. तर फेसबुक अकाऊंट्स लॉगआऊठ झाले आहेत. फेसबुक डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस येत आहे.

 



हे काही पहिल्यांदाच झालेले नाही की मेटा कंपनीने स्वामित्व असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेत. फेसबुकवर लोकांना अधिक समस्या येत आहेत. पहिल्यांदा फेसबुक सुरू केल्यावर लॉग इन नाही झाल्याने युजर्सला आपला फोन स्विच ऑफ-ऑन करावा लागला.
Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर