Airtel: २०० रूपयांहून कमी किंमतीत ३० दिवसांची व्हॅलिडिटी आणि डेटा

  112

मुंबई:एअरटेल(airtel) टेलिकॉम कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान बाजारात आणत असते. ग्राहकांच्या गरजेनुसार हे रिचार्ज प्लान आखलेले असतात. काही ग्राहकांना डेटाची अधिक गरज असते तर काहींना लिमिटेड डेटासोबत कॉलिंगची सोय हवी असते.


ग्राहकांच्या या विविध गरजा लक्षात घेता त्यानुसार वेगवेगळे रिचार्ज प्लान कंपनी बाजारात आणत असते. त्यामुळे मोबाईल धारकांनाही आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लान निवडता येतो.


एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी १९९ रूपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी ग्राहकांना दिली जाते.


डेटा लिमिट संपल्यानंतर ५०P/MBच्या दरानेही चार्ज केले जाते. संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३ जीबी डेटा दिला जातो.


जर तुम्हाला आणखी डेटा हवा असेल तर तुम्ही वाऊचर खरेदी करू शकता. अनलिमिटेड कॉल्सही ग्राहकांना यामध्ये मिळतात.


या प्रीपेड प्लानसोबत ५ रूपयांचा टॉकटाईमही दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएसही मिळतात.

Comments
Add Comment

Gold Silver Rate: गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घट चांदीच्या दरात मात्र वाढ 'ही' आहेत कारणे

प्रतिनिधी: आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. सतत चार दिवस सातत्यपूर्ण सोन्याच्या दरात भाववाढ

Rapido News: रॅपिड झोमॅटो व स्विगीला थेट टक्कर ! कंपनी झोमॅट स्विगीची मक्तेदारी 'अशी' संपवणार

प्रतिनिधी: रॅपिडो कंपनीने आता झोमॅटो (Zomato),स्विगी (Swiggy) या आपल्या स्पर्धक फूड डिलिव्हरी व्यासपीठांना (Food Delivery Aggregators)

Mumbai Railway Accident: अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे केले जाणार रीडिझाईनिंग ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण

Bob and HDFC Bank : पीएनबीसह बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेने केली कर्जदारात कपात 'या' टक्क्यांवर घसरले आहेत व्याजदर !

प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी रेपो दरात (Repo Rate ) दरात कपात केल्यानंतर आता त्याचा परिणाम बँकेच्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लवकरच वरुणराजा बरसणार!

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने सुरुवातीला चांगलाच जोर दाखवला होता, मात्र मागील आठवड्यापासून काही भागांत

सांडपाणीमुक्त पवई तलावासाठी लढा सुरूच

मूक साखळी रद्द, मात्र नागरिकांचा निर्धार कायम मुंबई : पवई तलावात सांडपाणी मिसळण्याच्या विरोधात रविवारी आयोजित