मुंबई:एअरटेल(airtel) टेलिकॉम कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान बाजारात आणत असते. ग्राहकांच्या गरजेनुसार हे रिचार्ज प्लान आखलेले असतात. काही ग्राहकांना डेटाची अधिक गरज असते तर काहींना लिमिटेड डेटासोबत कॉलिंगची सोय हवी असते.
ग्राहकांच्या या विविध गरजा लक्षात घेता त्यानुसार वेगवेगळे रिचार्ज प्लान कंपनी बाजारात आणत असते. त्यामुळे मोबाईल धारकांनाही आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लान निवडता येतो.
एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी १९९ रूपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी ग्राहकांना दिली जाते.
डेटा लिमिट संपल्यानंतर ५०P/MBच्या दरानेही चार्ज केले जाते. संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३ जीबी डेटा दिला जातो.
जर तुम्हाला आणखी डेटा हवा असेल तर तुम्ही वाऊचर खरेदी करू शकता. अनलिमिटेड कॉल्सही ग्राहकांना यामध्ये मिळतात.
या प्रीपेड प्लानसोबत ५ रूपयांचा टॉकटाईमही दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएसही मिळतात.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…