Airtel: २०० रूपयांहून कमी किंमतीत ३० दिवसांची व्हॅलिडिटी आणि डेटा

मुंबई:एअरटेल(airtel) टेलिकॉम कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान बाजारात आणत असते. ग्राहकांच्या गरजेनुसार हे रिचार्ज प्लान आखलेले असतात. काही ग्राहकांना डेटाची अधिक गरज असते तर काहींना लिमिटेड डेटासोबत कॉलिंगची सोय हवी असते.


ग्राहकांच्या या विविध गरजा लक्षात घेता त्यानुसार वेगवेगळे रिचार्ज प्लान कंपनी बाजारात आणत असते. त्यामुळे मोबाईल धारकांनाही आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लान निवडता येतो.


एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी १९९ रूपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी ग्राहकांना दिली जाते.


डेटा लिमिट संपल्यानंतर ५०P/MBच्या दरानेही चार्ज केले जाते. संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३ जीबी डेटा दिला जातो.


जर तुम्हाला आणखी डेटा हवा असेल तर तुम्ही वाऊचर खरेदी करू शकता. अनलिमिटेड कॉल्सही ग्राहकांना यामध्ये मिळतात.


या प्रीपेड प्लानसोबत ५ रूपयांचा टॉकटाईमही दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएसही मिळतात.

Comments
Add Comment

मराठी माध्यमच्या पोरांनी गाजवले थिएटर्स’! क्रांतीज्योती विद्यालय ११ दिवसांत १० कोटींच्या पार

मुंबई : मराठी सिनेविश्वासाठी नववर्षाची सुरुवात जल्लोषाची ठरली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती

मकरसंक्रांती २०२६, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मात मकरसंक्रांतीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि सूर्योपासना केल्यास मोठे

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या