तुमची मुले सतत जंक फूड खातायत का? य़ा टिप्सने कमी करा ही सवय

मुंबई: सध्याची धावपळीची जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्याला घेरत आहेत. खराब खाण्यापिण्याचा परिणाम मुलांपासून ते मोठ्यांवरही होत आहे. मोठे असो वा लहान मूल सर्वांनाच जंक फूड खायला आवडते. मात्र हे चवीला चांगले लागणारे जंक फूड आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.


तुमच्याही मुलांना जंकफूड खाण्याची सवय आहे तर त्यापासून सुटका कशी मिळवाल यासाठी आम्ही तुम्हाला टिप्स देत आहोत. त्यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो कराव्या लागतील.



मुलांच्या खाण्यापिण्यात करा बदल


मुलांच्या खाण्यापिण्यात अचानक बदल करणे थोडे कठीण असते. अशातच मुलांमध्ये हळू हळू हेल्दी फूड खाण्याची सवय लावा. यामुळे योग्य प्रमाणात पोषकतत्वे त्यांना मिळतील.



मुलांच्या आवडीचे हेल्दी फूड


जर तुमच्या मुलाला हेल्दी फूड जसे भाजी खाणे आवडत नाही तर त्यात मसाले मिसळा. दही अथवा सॉससोबत त्याला खाण्यास द्या.



वेळेवर करा सुरूवात


मुलांच्या खाण्यापिण्यात खास बदल करा. सोबतच मुलाला जर समजावून समजत असेल तर त्याला सांगा की हिरव्या भाज्या खाल्ल्याने काय फायदे होतात.



डाएटमध्ये प्रोटीनचा करा समावेश


मुलांच्या खाण्यापिण्यात प्रोटीनचा अधिकाधिक समावेश करा. यामुळे एक्स्टा कॅलरीज वाचतील. सोबतच त्यांची जंक फूड खाण्याची इच्छा शांत होईल. दूध, अंडी, मासे, चिकन आणि धान्ये अधिकाधिक खा.



खाण्याची वेळ ठरवा


जेवणाची वेळ ठरवा. आठवड्याच्या हिशेबाने मेन्यू बनवा. यामुळे मुलांना दररोज वेगवेगळे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांना प्रोटीन तसेच पनीर खायला द्या.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका