तुमची मुले सतत जंक फूड खातायत का? य़ा टिप्सने कमी करा ही सवय

  48

मुंबई: सध्याची धावपळीची जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्याला घेरत आहेत. खराब खाण्यापिण्याचा परिणाम मुलांपासून ते मोठ्यांवरही होत आहे. मोठे असो वा लहान मूल सर्वांनाच जंक फूड खायला आवडते. मात्र हे चवीला चांगले लागणारे जंक फूड आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.


तुमच्याही मुलांना जंकफूड खाण्याची सवय आहे तर त्यापासून सुटका कशी मिळवाल यासाठी आम्ही तुम्हाला टिप्स देत आहोत. त्यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो कराव्या लागतील.



मुलांच्या खाण्यापिण्यात करा बदल


मुलांच्या खाण्यापिण्यात अचानक बदल करणे थोडे कठीण असते. अशातच मुलांमध्ये हळू हळू हेल्दी फूड खाण्याची सवय लावा. यामुळे योग्य प्रमाणात पोषकतत्वे त्यांना मिळतील.



मुलांच्या आवडीचे हेल्दी फूड


जर तुमच्या मुलाला हेल्दी फूड जसे भाजी खाणे आवडत नाही तर त्यात मसाले मिसळा. दही अथवा सॉससोबत त्याला खाण्यास द्या.



वेळेवर करा सुरूवात


मुलांच्या खाण्यापिण्यात खास बदल करा. सोबतच मुलाला जर समजावून समजत असेल तर त्याला सांगा की हिरव्या भाज्या खाल्ल्याने काय फायदे होतात.



डाएटमध्ये प्रोटीनचा करा समावेश


मुलांच्या खाण्यापिण्यात प्रोटीनचा अधिकाधिक समावेश करा. यामुळे एक्स्टा कॅलरीज वाचतील. सोबतच त्यांची जंक फूड खाण्याची इच्छा शांत होईल. दूध, अंडी, मासे, चिकन आणि धान्ये अधिकाधिक खा.



खाण्याची वेळ ठरवा


जेवणाची वेळ ठरवा. आठवड्याच्या हिशेबाने मेन्यू बनवा. यामुळे मुलांना दररोज वेगवेगळे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांना प्रोटीन तसेच पनीर खायला द्या.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक