Health Tips: एका दिवसांत किती पिस्ता खाणे मुलांसाठी आहे फायदेशीर

मुंबई: पिस्ता(pista) एक शानदार ड्रायफ्रुट आहे. तुम्ही हे असेच खाऊ शकता अथवा दूध अथवा एखाद्या गोष्टीसोबत मिसळून खाल्ल्याने याचा स्वाद दुपटीने वाढतो. सण, उत्सवादरम्यान अथवा लग्नसोहळ्यादरम्यान गिफ्टमध्ये ड्रायफ्रुट्स एकमेकांना दिले जातात. कोणाला रोस्टेड पिस्ता आवडतात तर कोणाला साधे. पिस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दिवसभरात किती पिस्ता खाल्ले पाहिजेत.

पिस्ता खाऊन तुम्ही तब्येत सुधारू शकता. ३ ते १५ वर्षाच्या मुलांसाठी १५-२० पिस्ता खाल्ले पाहिजेत. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यामुळेच तुम्ही मुलांना दररोज पिस्ता देऊ शकता. याशिवाय पिस्तामुळे वजन वाढते. मांसपेशी सुधारतात, डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच झोपेसाठीही फायदा होतो.

सकाळच्या वेळेस रिकाम्या पोटी पिस्ता खा. जर तुम्ही दररोज पिस्ता खाण्याचा विचार करत असाल तर रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी खा. कारण भिजलेले पिस्ता खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते.

उन्हाळ्याच्या दिवसांत पिस्तान खाऊ नये. कारण पिस्ते उष्ण असतात. एका दिवसांत १५ ते २० ग्रॅम पिस्ता तु्म्ही खाऊ शकता. कारण जास्त खाल्ल्याने आरोग्यास त्रास होऊ शकतो.
Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात