Health Tips: एका दिवसांत किती पिस्ता खाणे मुलांसाठी आहे फायदेशीर

  246

मुंबई: पिस्ता(pista) एक शानदार ड्रायफ्रुट आहे. तुम्ही हे असेच खाऊ शकता अथवा दूध अथवा एखाद्या गोष्टीसोबत मिसळून खाल्ल्याने याचा स्वाद दुपटीने वाढतो. सण, उत्सवादरम्यान अथवा लग्नसोहळ्यादरम्यान गिफ्टमध्ये ड्रायफ्रुट्स एकमेकांना दिले जातात. कोणाला रोस्टेड पिस्ता आवडतात तर कोणाला साधे. पिस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दिवसभरात किती पिस्ता खाल्ले पाहिजेत.

पिस्ता खाऊन तुम्ही तब्येत सुधारू शकता. ३ ते १५ वर्षाच्या मुलांसाठी १५-२० पिस्ता खाल्ले पाहिजेत. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यामुळेच तुम्ही मुलांना दररोज पिस्ता देऊ शकता. याशिवाय पिस्तामुळे वजन वाढते. मांसपेशी सुधारतात, डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच झोपेसाठीही फायदा होतो.

सकाळच्या वेळेस रिकाम्या पोटी पिस्ता खा. जर तुम्ही दररोज पिस्ता खाण्याचा विचार करत असाल तर रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी खा. कारण भिजलेले पिस्ता खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते.

उन्हाळ्याच्या दिवसांत पिस्तान खाऊ नये. कारण पिस्ते उष्ण असतात. एका दिवसांत १५ ते २० ग्रॅम पिस्ता तु्म्ही खाऊ शकता. कारण जास्त खाल्ल्याने आरोग्यास त्रास होऊ शकतो.
Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक