लग्नाच्या ३ वर्षांनी बाबा बनणार वरूण धवन, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन लवकरच बाबा बनणार आहे. अभिनेत्याच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. पत्नी नताशा दलाल प्रेग्नंट आहे. ही खुशखबर वरूणने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आहे.


फोटोत वरूण, पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, आम्ही प्रेग्नंट आहोत. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला हवेत. वरूण आणि नताशा यांचा फोटो रूममध्ये क्लिक करण्यात आला आहे. यात त्यांचा पेट डॉगही दिसत आहे.


 


वरूण ३६ वर्षांचा आहे आणि बाबा बनत असल्यामुळे खूप खुश आहे. नताशा आणि वरूण यांच्या लग्नाला काही आठवड्यांपूर्वीच ३ वर्ष झाली आहेत. वरूणचे जेव्हा नताशाशी लग्न झाले तेव्हा प्रेग्नंसीबाबत अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या, मात्र नेहमी खोट्या ठरल्या.


आता वरूणने स्वत: चाहत्यांना ही बातमी दिली आहे आणि सर्वांना हैराण केले. अभिनेता आशा करत आहे की येणारे बाळ त्याच्यासाठी गुडविल घेऊन येईल. वरूण आणि नताशाला सिने इंडस्ट्रीमधील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत सगळ्यात सुंदर शुभेच्छा अर्जुन कपूरने दिल्या आहेत. त्याने कमेंटमध्ये लिहिले, डॅडी आणि मम्मी नंबर १.


Comments
Add Comment

'मनाचे श्लोक' नाही! आता 'तू बोल ना' म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

मुंबई: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता.

जगप्रसिद्ध 'एमटीव्ही' वाहिनी होणार बंद! नेटकरी भावुक

मुंबई: जगाला चार दशकांहून अधिक काळ संगीत ऐकवणारी 'एमटीव्ही' टीव्ही वाहिनी लवकरच बंद होणार आहे. या बाबत पॅरामाउंट

येसूबाई' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुळजापुरात

धाराशिव : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मराठी मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली

'कांतारा: चॅप्टर १' ने गाठला भव्य टप्पा: बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश

मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘कांतारा: चॅप्टर १’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घालत

KBC 17 : पाचवीतील इशित भट्टचा उद्धटपणा सोशल मीडियावर चर्चेत, अमिताभ बच्चनसोबत असभ्य वर्तनामुळे नेटकरी संतापले!

मुंबई : "अतिशहाणा त्याचा बैल रिकामा" या म्हणीचे उत्तम उदाहरण KBC शो मध्ये बघायला मिळाले. बॉलिवूडचे महानायक अमिताभ

आधी दशावतार आणि आता गोंधळची जोरदार चर्चा

मुंबई : नुकतेच 'दशावतार', 'कांतारा' यांसारखे मातीशी जोडलेले सिनेमे आपल्या भेटीला आले. त्यात आता गोंधळ या सिनेमाचीही