तिशीच्या नंतर रोज प्या हा खास चहा, चेहऱ्याची चमक वाढवेल आणि सुरकुत्या होतील कमी

  66

मुंबई: प्रत्येकाला असे वाटते की आपण नेहमीच तरूण आणि सुंदर दिसावे. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्याची चमक कमी कमी होत जाते. वाढत्या वयासोबतच त्वचेची चमक आणि सुंदरता कायम राहण्यासाठी बाहेरचे ब्युटी प्रॉडक्ट्स कामाला येत नाहीत. वय वाढण्यालोबतच तुम्हाला शरीर आणि त्वचेची देखभाल करण्यासाठी आपल्या डाएटवर खास लक्ष देणे गरजेचे आहे.


जर तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहायचे आहे तर ३०च्या वयानंतर आपल्या खाण्यापिण्यात सुधारणा करा.तुम्हाला पोषण देणारा आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दिवसाची सुरूवात ग्रीन टीने करा. ग्रीनटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक अशी तत्वे असतात जी त्वचेला निरोगी राखण्यात मदत करतात.


ग्रीन टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अँटी एजिंगचे काम करते. यामुळे वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स या समस्या दूर होतात. यामुळे त्वचेत ओलावा कायम राखला जातो. तसेच त्वचेचा पोतही सुधारतो. यामुळे पोट हेल्दी राहते आणि मुरूमांचा त्रास होत नाही.


ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तणाव रोखणे तसेच व वाढण्याचे संकेत कमी करण्यास मदत करतात.


यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. कारण यात आवश्यक इन्फ्लामेंट्री गुण असतात.


ग्रीन टी शरीराचे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेची इलास्टिसिटी आणि रंग सुधारतो.

यामुळे यूव्ही किरणांपासून सुरक्षा मिळते. ग्रीन टीमुळे त्वचेवर अतिरिक्त तरंग येतो.


ग्रीन टी मुरूमे रोखण्याचे काम करते. यामुळे त्वचा साफ राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक