तिशीच्या नंतर रोज प्या हा खास चहा, चेहऱ्याची चमक वाढवेल आणि सुरकुत्या होतील कमी

Share

मुंबई: प्रत्येकाला असे वाटते की आपण नेहमीच तरूण आणि सुंदर दिसावे. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्याची चमक कमी कमी होत जाते. वाढत्या वयासोबतच त्वचेची चमक आणि सुंदरता कायम राहण्यासाठी बाहेरचे ब्युटी प्रॉडक्ट्स कामाला येत नाहीत. वय वाढण्यालोबतच तुम्हाला शरीर आणि त्वचेची देखभाल करण्यासाठी आपल्या डाएटवर खास लक्ष देणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहायचे आहे तर ३०च्या वयानंतर आपल्या खाण्यापिण्यात सुधारणा करा.तुम्हाला पोषण देणारा आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दिवसाची सुरूवात ग्रीन टीने करा. ग्रीनटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक अशी तत्वे असतात जी त्वचेला निरोगी राखण्यात मदत करतात.

ग्रीन टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अँटी एजिंगचे काम करते. यामुळे वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स या समस्या दूर होतात. यामुळे त्वचेत ओलावा कायम राखला जातो. तसेच त्वचेचा पोतही सुधारतो. यामुळे पोट हेल्दी राहते आणि मुरूमांचा त्रास होत नाही.

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तणाव रोखणे तसेच व वाढण्याचे संकेत कमी करण्यास मदत करतात.

यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. कारण यात आवश्यक इन्फ्लामेंट्री गुण असतात.

ग्रीन टी शरीराचे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेची इलास्टिसिटी आणि रंग सुधारतो.

यामुळे यूव्ही किरणांपासून सुरक्षा मिळते. ग्रीन टीमुळे त्वचेवर अतिरिक्त तरंग येतो.

ग्रीन टी मुरूमे रोखण्याचे काम करते. यामुळे त्वचा साफ राखण्यास मदत होते.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

27 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

55 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

7 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

8 hours ago