Video: अबूधाबीच्या मंदिर उद्धाटन सोहळ्यात पोहोचला Akshay Kumar

Share

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(akshay kumar) सध्या आपल्या आगामी चित्रपट बडे मियां छोटे मियां याबाबत चर्चेत आहे. यात तो टायगर श्रॉफसोबत धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. यातच अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अबूधाबीचा आहे. यात अभिनेता हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यासाठी पोहोचला आहे.

अबूधाबीमध्ये पोहोचला अक्षय कुमार

अबूधामीमध्ये आज म्हणजेच १४ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू मंदिराचे उद्घाटन करत आहेत. या सोहळ्यात अक्षय कुमारने हजेरी लावली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार पारंपारिक पोषाखात दिसत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मंदिराचे उद्घाटन

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओत अक्षय कुमार ऑफ व्हाईट प्रिंटेड कुर्ता घातलेला दिसत आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत मंदिरेत शिरताना दिसत आहे. प्रवेश करताना तो हसत आहे.

या सिनेमात दिसणार अक्षय़ कुमार

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अक्षय कुमार शेवटच्या मिशन रानीगंज या सिनेमात दिसला होता. यात तो अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत दिसला होता. २०२४मध्ये अक्षय कुमारचे तीन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. यात तो वेलकम टू जंगल, बडे मियां छोटे मियां आणि हेराफेरी ३ यांचा समावेश आहे.

Tags: akshay kumar

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago