Almonds: रोज खाल मूठभर भिजवलेले बदाम तर राहाल Fit and Fine

  51

मुंबई: सुक्या मेव्यांबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा बदामाला(almonds) सर्वाधिक पसंती मिळते. नट्समध्ये बदामला सर्वाधिक हेल्दी म्हटले जाते. खासकरून बदाम जर रात्रभर भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्याचे आरोग्यस अधिक फायदे होतात.

पोषकतत्वांनी भरपूर असलेल्या बदामाचे सेवन दररोज केल्यास केवळ हृदयच नव्हे तर मेंदूचे आरोग्यही सुधारते. जाणून घेऊया भिजवलेल्या बदामाचे फायदे

बदामामध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात याच कारणामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवत हृदयाचे आरोग्य चांगले राखते. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियसोबतच फायबर आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय बदामामध्ये व्हिटामिन ई, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन बी, नियासिन, रायबोफ्लेविन इत्यादी घटक आढळतात.

जर बदाम रात्रभर भिजवून सकाळी सोलून खाल्ल्यास याचे पोषणतत्व दुपटीने वाढते. यामुळे आरोग्यास डबल फायदे मिळतात.

भिजवलेले बदाम हृदय निरोगी राखण्याचे काम करतात. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते तसेच भिजवलेले बदाम चांगले पचतात. यामुळे पोट साफ होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. याच्या सेवनाने पोटाच्या समस्या जसे गॅस, अपचन, ब्लोटिंगच्या समस्या तसेच पोटदुखीपासून सुटका मिळते.
Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक