Almonds: रोज खाल मूठभर भिजवलेले बदाम तर राहाल Fit and Fine

मुंबई: सुक्या मेव्यांबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा बदामाला(almonds) सर्वाधिक पसंती मिळते. नट्समध्ये बदामला सर्वाधिक हेल्दी म्हटले जाते. खासकरून बदाम जर रात्रभर भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्याचे आरोग्यस अधिक फायदे होतात.

पोषकतत्वांनी भरपूर असलेल्या बदामाचे सेवन दररोज केल्यास केवळ हृदयच नव्हे तर मेंदूचे आरोग्यही सुधारते. जाणून घेऊया भिजवलेल्या बदामाचे फायदे

बदामामध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात याच कारणामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवत हृदयाचे आरोग्य चांगले राखते. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियसोबतच फायबर आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय बदामामध्ये व्हिटामिन ई, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन बी, नियासिन, रायबोफ्लेविन इत्यादी घटक आढळतात.

जर बदाम रात्रभर भिजवून सकाळी सोलून खाल्ल्यास याचे पोषणतत्व दुपटीने वाढते. यामुळे आरोग्यास डबल फायदे मिळतात.

भिजवलेले बदाम हृदय निरोगी राखण्याचे काम करतात. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते तसेच भिजवलेले बदाम चांगले पचतात. यामुळे पोट साफ होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. याच्या सेवनाने पोटाच्या समस्या जसे गॅस, अपचन, ब्लोटिंगच्या समस्या तसेच पोटदुखीपासून सुटका मिळते.
Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

Health : डाएटमध्ये सामील करा हे ड्रायफ्रुट्स, होणार नाही लिव्हरची समस्या

मुंबई : यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडतो. त्याचे आरोग्य

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.