गर्दीत अचानक घुसला दुधाचा टँकर, ३ जणांचा मृत्यू

गंगटोक: सिक्कीमच्या(sikkim) गंगटोकमध्ये मोठा अपघात झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना गंगटोकच्या रानीपोल भागात घडली. येथे एका जत्रेत अचानक दुधाचा टँकर घुसला. यामुळे जागीत तीन जणांचा मृत्यू झाला. या भयानक दुर्घटनेत ३०हून जण जखमी झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साधारण ७ वाजून १३ मिनिटांनी सिक्कीमच्या रानीपूल येथे तंबला खेळत असलेल्या जत्रेत ही दुर्घटना घडली. रानीपूरच्या टाट मैदानात लोक एकत्र जमले होते. या जत्रेतील मैदानात लोक तंबला खेळत होते. जत्रेत अचानक सिक्कीम मिल्क युनियनच्या गाडीने दोन-चार कारला टक्कर दिली आणि थेट गर्दीत घुसली.


यामुळे गाडीखाली चिरडून ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे प्राथमिक कारण मिल्क व्हॅनचे ब्रेक फेल सांगितले जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वेगाने धावणाऱ्या या व्हॅनने लोकांना धडक दिली.


या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा चिरडून मृत्यू झाला तर ३० जण गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Comments
Add Comment

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक