गर्दीत अचानक घुसला दुधाचा टँकर, ३ जणांचा मृत्यू

गंगटोक: सिक्कीमच्या(sikkim) गंगटोकमध्ये मोठा अपघात झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना गंगटोकच्या रानीपोल भागात घडली. येथे एका जत्रेत अचानक दुधाचा टँकर घुसला. यामुळे जागीत तीन जणांचा मृत्यू झाला. या भयानक दुर्घटनेत ३०हून जण जखमी झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साधारण ७ वाजून १३ मिनिटांनी सिक्कीमच्या रानीपूल येथे तंबला खेळत असलेल्या जत्रेत ही दुर्घटना घडली. रानीपूरच्या टाट मैदानात लोक एकत्र जमले होते. या जत्रेतील मैदानात लोक तंबला खेळत होते. जत्रेत अचानक सिक्कीम मिल्क युनियनच्या गाडीने दोन-चार कारला टक्कर दिली आणि थेट गर्दीत घुसली.


यामुळे गाडीखाली चिरडून ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे प्राथमिक कारण मिल्क व्हॅनचे ब्रेक फेल सांगितले जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वेगाने धावणाऱ्या या व्हॅनने लोकांना धडक दिली.


या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा चिरडून मृत्यू झाला तर ३० जण गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च