U19 World Cup 2024: सलग ६ सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचली टीम इंडिया, असा होता प्रवास

मुंबई: भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला २ विकेटनी हरवले. या पद्धतीने भारत सलग पाचव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उदय सहारणच्या नेृत्वात भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध आपले अभियान सुरू केले होते. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ८४ धावांनी हरवले होते. बांगलादेशविरुद्ध सुरू झालेला विजयाचा प्रवास हा सुरूच होत.



या स्पर्धेत असा राहिला भारताचा प्रवास


बांगलादेशनंतर भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला हरवले. त्यांनी आयर्लंडच्या संघाला २०१ धावांनी हरवले. यानंतर टीम इंडियासमोर अमेरिकेचे आव्हान होते. मात्र अमेरिकेचा संघ उदय सहारणच्या नेतृत्वातील संघासमोर टिकू शकला नाही. भारतीय संघाने चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले. भारताविरुद्ध न्यूझीलंडला २१४ धावांनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडनंतर त्यांनी नेपाळला हरवले.



सेमीफायनलमध्ये आफ्रिकेला हरवत गाठली फायनल


भारतीय संघाने सेमीफायनलच्या सामन्यात आफ्रिकेला दोन विकेट राखून हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान २ विकेट आणि ७ बॉल राखत पूर्ण केले.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात