U19 World Cup 2024: सलग ६ सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचली टीम इंडिया, असा होता प्रवास

  68

मुंबई: भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला २ विकेटनी हरवले. या पद्धतीने भारत सलग पाचव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उदय सहारणच्या नेृत्वात भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध आपले अभियान सुरू केले होते. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ८४ धावांनी हरवले होते. बांगलादेशविरुद्ध सुरू झालेला विजयाचा प्रवास हा सुरूच होत.



या स्पर्धेत असा राहिला भारताचा प्रवास


बांगलादेशनंतर भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला हरवले. त्यांनी आयर्लंडच्या संघाला २०१ धावांनी हरवले. यानंतर टीम इंडियासमोर अमेरिकेचे आव्हान होते. मात्र अमेरिकेचा संघ उदय सहारणच्या नेतृत्वातील संघासमोर टिकू शकला नाही. भारतीय संघाने चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले. भारताविरुद्ध न्यूझीलंडला २१४ धावांनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडनंतर त्यांनी नेपाळला हरवले.



सेमीफायनलमध्ये आफ्रिकेला हरवत गाठली फायनल


भारतीय संघाने सेमीफायनलच्या सामन्यात आफ्रिकेला दोन विकेट राखून हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान २ विकेट आणि ७ बॉल राखत पूर्ण केले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार