पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर नितीश कुमार म्हणाले, २ वेळा भाजपची साथ सोडली मात्र...

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(nitish kumar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर कुमार म्हणाले की ते आता भाजपची साथ सोडणार नाही. मोदींसोबतच्या आपल्या बैठकीनंतर कुमार यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. असे मानले जात आहे की या भेटीमध्ये संबंधित सरकार आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.


गेल्या महिन्यात विरोधी पक्षाची इंडिया गठबंधनची साथ सोडत ते एनडीएमध्ये सामील झाले. त्यानंतर भाजपसोबत मिळून बिहारमध्ये सरकार बनवल्यानंतर नितीश कुमार यांची मोदींशी झालेली ही पहिली भेट होती.


 


नितीश यांनी या भेटीनंतर सांगितले की त्यांनी दोन वेळा सोडले आहे मात्र आता ते असे कधी करणार नाही. आता कधीच नाही. आम्ही येथेच(एनडीए)राहणार. या दरम्यान त्यांनी २०१३मध्ये भाजपशी संबंध तोडण्याआधी, १९९५पासून भाजपसोबतच्या संबंधांना उजाळा दिला.



२०१९मध्ये भाजप आणि जेडीयूनने बिहारमध्ये १७-१७ जागांवर लढवली होती निवडणूक


दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीआधी अनेक राजकीय मुद्द्यांना निकालात काढावे लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने बिहारमध्ये १७-१७ जागांवर निवडणूक लढवली होती.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१