पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर नितीश कुमार म्हणाले, २ वेळा भाजपची साथ सोडली मात्र...

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(nitish kumar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर कुमार म्हणाले की ते आता भाजपची साथ सोडणार नाही. मोदींसोबतच्या आपल्या बैठकीनंतर कुमार यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. असे मानले जात आहे की या भेटीमध्ये संबंधित सरकार आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.


गेल्या महिन्यात विरोधी पक्षाची इंडिया गठबंधनची साथ सोडत ते एनडीएमध्ये सामील झाले. त्यानंतर भाजपसोबत मिळून बिहारमध्ये सरकार बनवल्यानंतर नितीश कुमार यांची मोदींशी झालेली ही पहिली भेट होती.


 


नितीश यांनी या भेटीनंतर सांगितले की त्यांनी दोन वेळा सोडले आहे मात्र आता ते असे कधी करणार नाही. आता कधीच नाही. आम्ही येथेच(एनडीए)राहणार. या दरम्यान त्यांनी २०१३मध्ये भाजपशी संबंध तोडण्याआधी, १९९५पासून भाजपसोबतच्या संबंधांना उजाळा दिला.



२०१९मध्ये भाजप आणि जेडीयूनने बिहारमध्ये १७-१७ जागांवर लढवली होती निवडणूक


दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीआधी अनेक राजकीय मुद्द्यांना निकालात काढावे लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने बिहारमध्ये १७-१७ जागांवर निवडणूक लढवली होती.

Comments
Add Comment

Manipal health share price : मणिपाल हेल्थचे शेअर बाजारात धमाकेदार पदार्पण! IPO च्या किमतीपेक्षा ११% प्रिमियमवर लिस्टिंग

बंगळुरू : प्रायमरी मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर 'मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस' (Manipal Health Enterprises) या

Father kills pregnant daughter : गर्भवती लेकीची वडिलांकडून नदीत बुडवून हत्या; हत्येचा व्हिडिओ बनवून दाखल केली खोटी तक्रार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) अनैतिक गैरप्रतिष्ठेतून जन्मदात्या बापानेच लेकीचा बळी घेतल्याची एक सुन्न

Central Railway : पुरुषांनो लक्ष द्या! महिलांच्या डब्यात पाय ठेवला तर दंड अन् थेट... मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!

मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य

Heavy Rain India : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; झारखंड-उत्तर प्रदेशात वीज कोसळून 16 जणांचा मृत्यू

Heavy Rain India : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी

Vehicle Insurance : गाडी चालवणाऱ्यांची धाकधूक वाढली! आता पेट्रोल पंपावर होणार 'ही' मोठी तपासणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली : रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, वैध विमा

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन