Esha Deol: ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट, लग्नाच्या १२ वर्षांनी झाले वेगळे

  126

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि त्यांचे पती भरत तख्तानी यांच्यातील मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच इशा आणि भकत या दोघांनी संयुक्त विधान करत वेगळे होण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.


त्यांनी आपल्या विधानात म्हटले की, आपापासातील सहमतीने आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील हे बदल आमच्या मुलांसाठी काय योग्य आहे याचे महत्त्व आहे. आमच्या प्रायव्हसीची काळजी घेतल्यास आम्ही याचा सन्मान करू.


काही दिवसांपासूनच बॉलिवूडमध्ये ईशा देओल आणि भरत तख्तानी वेगळे होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही असा दावा केला जात होता की इशा आणि भरत तख्तानी यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही दीर्घकाळापासून कोणत्याही इव्हेंटमध्ये एकत्र दिसले नव्हते.



१२ वर्ष पूर्ण होण्याआधीच झाले वेगळे


नुकतीच लग्नाच्या १२ वर्षांनी इशा देओल आणि पती भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाची घोषणा झाली आहे. एका संयुक्त विधानात या जोडप्यांनी याची घोषणा केली.



जूनमध्ये साजरा केला होता ११वा वाढदिवस


ईशा आणि भारत यांना ६ वर्षांची मुलगी राध्या आणि ४ वर्षांचा मुलगा मिराया आहे. इशा आणि भरतचे लग्न २०१२मध्ये झाले होते. दीर्घकाळापासून त्यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे चित्र होते.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल