Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडेचे निधन, सर्व्हायकल कॅन्सरमुळे झाला मृत्यू, इन्स्टाग्रामवरील पोस्टने चाहते हैराण

मुंबई: सातत्याने वादात राहणाऱ्या पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडेच्या अचानक मृत्यूच्या बातमीने प्रत्येकजण हैराण झाले आहे. पूनम पांडे केवळ ३२ वर्षांची होती.



इन्स्टाग्रामवर पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी


पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिले की ही सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला सांगताना खेद होत आहे की आम्ही सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्या प्रिय पूनमला गमावले आहे. तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तिचे प्रेम मिळाले. दु:खाच्या या क्षणी आम्ही प्रायव्हसीची रिक्वेस्ट करत आहोत.





पूनम पांडेच्या मृत्यूने चाहते दुखा:त


पूनम पांडेंच्या मृत्यूची बातमी तिच्या इन्स्टाग्रामवरून देण्यात आली. अभिनेत्रीच्या मृत्यूने तिचे चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ते आपले दु:ख व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले

पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ५ तासांचा ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीच्या दरम्यान, दादर स्थानकात ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक इलेक्ट्रॉनिक

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २० मेपासून प्रारंभ

प्रवेश प्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Chandrashekhar Bawankule : महसूल विभागातील सुनावण्यांसाठी 'एसओपी' - सुनावण्यांच्या संपूर्ण कामकाजासह निकालपत्रे मराठी भाषेतूनच बंधनकारक

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द

राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल; मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना नवी दिशा देण्यासाठी गृह विभागाने