polished की unpolished तांदूळ, दोघांपैकी कोणता आहे जास्त हेल्दी?

  139

मुंबई: अनेकदा आपण घरांमध्ये ऐकतो की जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भात खाणे सोडले पाहिजे. मात्र अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अनपॉलिश्ड तांदूळ खाल्ला पाहिजे. कारण पॉलिश तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हाय असते. जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे डायबिटीज असेलल्या लोकांनी पांढरा भात खाऊ नये.


अनेक आरोग्य तज्ञांच्या मते पॉलिश तांदळाच्या जागी तुम्ही ब्राऊन राईस, लाल तांदूळ खाऊ शकता. खरंतर असे मानले जाते की फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंगदरम्यान पॉलिस केलेल्या तांदळातील शर्व मिनरल्स आणि व्हिटामिन्स संपून जातात.


यात केवळ कार्ब्स आणि स्टार्चच राहतात. जे मोठ्या प्रमाणात अनहेल्दी असते. तर ब्राऊन राईस तसेच लाल तांदूळामध्ये सगळे पोषकतत्व असतात. यात कोणत्याही प्रकारची केमिकल प्रोसेस होत नाही.


पांढरा पॉलिश केलेल्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स मोठ्या प्रमाणात असतो जो डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक असतो. तर अनपॉलिश्ड राईसमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनसाठी अतिशय चांगले असते. यामुळे पोट भरलेले राहते. जर तुम्ही पॉलिश केलेला तांदूळ खाता तर त्याने लवकर पोट भरत नाही आणि जास्त अन्न खाल्ले जाते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी