polished की unpolished तांदूळ, दोघांपैकी कोणता आहे जास्त हेल्दी?

मुंबई: अनेकदा आपण घरांमध्ये ऐकतो की जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भात खाणे सोडले पाहिजे. मात्र अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अनपॉलिश्ड तांदूळ खाल्ला पाहिजे. कारण पॉलिश तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हाय असते. जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे डायबिटीज असेलल्या लोकांनी पांढरा भात खाऊ नये.


अनेक आरोग्य तज्ञांच्या मते पॉलिश तांदळाच्या जागी तुम्ही ब्राऊन राईस, लाल तांदूळ खाऊ शकता. खरंतर असे मानले जाते की फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंगदरम्यान पॉलिस केलेल्या तांदळातील शर्व मिनरल्स आणि व्हिटामिन्स संपून जातात.


यात केवळ कार्ब्स आणि स्टार्चच राहतात. जे मोठ्या प्रमाणात अनहेल्दी असते. तर ब्राऊन राईस तसेच लाल तांदूळामध्ये सगळे पोषकतत्व असतात. यात कोणत्याही प्रकारची केमिकल प्रोसेस होत नाही.


पांढरा पॉलिश केलेल्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स मोठ्या प्रमाणात असतो जो डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक असतो. तर अनपॉलिश्ड राईसमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनसाठी अतिशय चांगले असते. यामुळे पोट भरलेले राहते. जर तुम्ही पॉलिश केलेला तांदूळ खाता तर त्याने लवकर पोट भरत नाही आणि जास्त अन्न खाल्ले जाते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात