नवी दिल्ली: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर काही वेळात अंमलबजावणी संचलनालयाकडून त्यांना अटक करण्यात आली. ईडीने मुख्यमंत्री कार्यालयात दुपारी दीड वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू केली होती.
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते राजभवनात पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. अटकेआधी झारखंडचे मुख्य सचिव आणि डीजीपी सीएम मुख्यालयात पोहोचले. येथे कडक बंदोबस्त करण्यात आली. रांचीमध्ये पोलिसांनाही अलर्ट ठेवण्यात आले आहे. ईडी कार्यालय, राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाजवळ कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली आहेत. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. दरम्यान कल्पना यांच्यावरून कुटुंबातूनच विरोधी स्वर उठू ागले.
कारचालक फरार मुंबई : राज्यभरात हिट अँड रनच्या (Heat And Run) वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
नागपूर : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण…
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…
सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…
मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…