श्रीरामांचे दर्शन होणार सोपे! दिल्लीच नव्हे मुंबई, पटनासह ८ शहरांतून अयोध्येसाठी थेट विमानसेवा

मुंबई: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येत जगभरातून लोक भेट दण्यास येत आहे. अयोध्या पोहोचण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने नागरी उड्डाण मंत्रालय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.


अयोध्येत राम मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुविधााजनक बनवण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय १ फेब्रुवारी २०२४ पासून ८ नवे उड्डाण मार्ग सुरू करण्याच्या तयारीत आहे. नवे उड्डाण मार्ग अयोध्येला दिल्ली,चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बंगळुरूला जोडले जातील.



केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया करणार उद्घाटन


न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधी या उड्डाण सेवांचे उद्घाटन करतील आणि स्पाईस जेट विमानाच्या नव्या मार्गावर उड्डाण करतील.


 


गेल्या काही दिवसांपूर्वी एअर इंडिया एक्सप्रेसने अयोध्येवरून बंगळुरू आणि कोलकातासाठी नव्या मार्गांची घोषणा केली होती. यानुसार १७ जानेवारीपासून नवे मार्ग सुरू केले.



सगळ्यात भव्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार अयोध्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्येत बनलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते. अयोध्येत विमानतळाची निर्मिती ही तेथील भविष्यात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने करण्यात आली आहे. याच्या निर्मितीसाठी ३५० कोटी रूपये खर्च झाले आहेत.

Comments
Add Comment

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर