मुंबई: मुंबईमध्ये गेल्या ३४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका १९ वर्षीय महिलेची नवी मुंबईच्या कळंबोली भागात हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी खुलासा करत सांगितले की महिलेची हत्या तिच्या प्रियकराने केली होती. हा प्रियकर तिच्यावर नाराज होता.
पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाच्या सुरूवातीच्या तपासामध्ये आढळले की महिलेच्या प्रियकराने ही हत्या केली. या प्रियकराने रेल्वेच्या समोर उडी घेत आत्महत्या केली होती. आरोपीने खारघरच्या जंगलात महिलेची गळा घोटून हत्या केली होती.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलाशी संबंध तोडण्यावरून नाराज होता आणि याच कारणामुळे गळा दाबून महिलेची हत्या केली. महिला १२ डिसेंबरला सायनमध्ये कॉलेजसाठी निघाली होती. यानंतर ती घरातच परतली नाही. तिच्या घरी न परतण्यावरून पोलीस स्टेशनमध्ये ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांना बुरूंगलेने मोबाईल फोनमध्ये सेव्ह करण्यात आलेली एक सुसाईड नोट आढळली. यात लिहिले होते की त्याने या महिलेची हत्या करत आत्महत्या करायला जात आहे. सुसाईट नोटमध्ये L01-501 यासारख्या कोड वर्डचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी डिकोड केले होते.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…